लेखनातून समाजाला नवी दिशा मिळू शकेल – डॉ.राजयोगिनी नलिनी दीदी

  माऊंट आबू ( प्रतिनिधी ) √ पत्रकारांच्या लेखनातून समाजाला नवी दिशा मिळू शकेल आमचे माध्यम बंधू आणि भगिनी अत्यंत महत्त्वाची सेवा देता समाजासाठी तुम्ही सर्वजण विशेष असून तुमची सेवाही विशेष असल्याचे प्रतिपादन राजस्थानातील माऊंटअबू येथे आयोजित राष्ट्रीय मिडिया महासंम्मेलनात नवीन समाजव्यवस्थेसाठी प्रसारमाध्यमांची दृष्टी आणि मूल्यांविषयी स्वागत सत्रात बोलताना ब्रह्म कुमारींच्या मुंबई घाटकोपर सबझोनच्या संचालिका…

Read More