त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशनने केला विडी महिला कामगारांचा सन्मान

सोलापूर : त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशन पुणेच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती प्रज्ञा वाघमारे यांच्या संकल्पनेतून संविधान दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान, कार्यकुशल विडी कामगार महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशन पुणे चे राज्य व्यवस्थापक प्रशांतजी वाघमारे उपस्थित होते.तर व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी व न्यायमंच, सोलापूर चे उपाध्यक्ष ॲड. जयप्रकाश…

Read More

ऍथलेटिक स्पर्धेत एस व्ही सी एस प्रशालेचे सुयश

प्रतिनिधी : पुणे बालेवाडी येथे झालेल्या SFA चॅम्पियनशिप ऍथलेटिक स्पर्धेत सोलापूरातील भवानी पेठ येथील एस व्ही सी एस प्रशालेतील विध्यार्थांचे घवघवीत यश मिळाले या स्पर्धेत चि.मंजाळ लक्ष्मण 800 मी.धावणे प्रथम क्रमांक , कु.भूमिका मुत्यालू 200 मीटर व 400 मीटर धावणे यामध्ये व्दित्तीय क्रमांक तसेच चि.अथर्व शिंदे 2000 मीटर धावणे अशा श्रेणीत उपरोक्त विद्यार्थ्यांनी यश संपादन…

Read More

नैतिकतेच्या दृष्टिकोनातून आमदार सुभाष देशमुख यांनी राजीनामा द्यावा – प्रा काकासाहेब कुलकर्णी

आगामी अधिवेशनात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केंद्राबाबत पाठपुरावा करणार प्रतिनिधी : श्री अन्न उत्कृष्टता केंद्र ( मिलेट सेंटर ) हे बारामतीला नेण्याबाबत 26 नोव्हेंबर रोजी शासन निर्णय झाला होता त्यावर सर्वप्रथम महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्रा.काकासाहेब कुलकर्णी यांनी जोरदार आवाज उठवला होता त्यावेळी बोलताना कुलकर्णी यांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधीना हे…

Read More

विकसित भारत संकल्प यात्रेचे सोमपा आयुक्ता शीतल तेली – उगले यांच्या हस्ते झाले उद्घाटन

15 दिवसात सोलापूरातील 32 ठिकाणी रथाच्या माध्यमातून सरकारच्या योजना घेऊन पोहचणार यात्रा..p सोलापूर : शासनाच्या विविध विभागांच्या प्रमुख योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचाव्यात तसेच या योजनेपासून वंचीत राहिलेल्या पर्यंत हा लाभ पोहचावा यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही विशेष मोहीम सोलापूर शहरात राबविली जाईल यासाठी शासनाच्या सर्व यंत्रणा यासाठी सहकार्य करणार आहे शहरी भागासाठी नगर…

Read More

ghffjkgh

hgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfgh

Read More

विकसित भारत संकल्प यात्रेचे सोमपा आयुक्ता शीतल तेली – उगले यांच्या हस्ते झाले उद्घाटन

15 दिवसात सोलापूरातील 32 ठिकाणी रथाच्या माध्यमातून सरकारच्या योजना घेऊन पोहचणार यात्रा.. सोलापूर : शासनाच्या विविध विभागांच्या प्रमुख योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचाव्यात तसेच या योजनेपासून वंचीत राहिलेल्या पर्यंत हा लाभ पोहचावा यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही विशेष मोहीम सोलापूर शहरात राबविली जाईल यासाठी शासनाच्या सर्व यंत्रणा यासाठी सहकार्य करणार आहे शहरी भागासाठी नगर…

Read More

महात्मा ज्योतिबा फुले हे वैचारिक आणि कृतिशील सामाजिक लढ्याचे अग्रणी : प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे

‘एलबीपीएम’ महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम सोलापूर : भारतात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील भारतीय संक्रमणावस्थेतील सावकारशाही, पुरोहितशाही आणि ब्रिटीश नोकरशाहीकडून धर्म, कर्म, व्यवहार यात येथील शेतकरी, कष्टकरी, स्त्री, शूद्र, अतिशूद्र गाडले जाऊ नयेत म्हणून भारतात उभारल्या गेलेल्या वैचारिक आणि कृतीशील सामाजिक लढ्याचे महात्मा ज्योतिबा फुले हे अग्रणी आहेत असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे…

Read More

सोलापूरात २ व ३ डिसेंबरला पाळीव प्राण्यांचे भव्य प्रदर्शन

सोलापूर : सोलापूरातील केनल फाऊंडेशन ऑफ सोलापूर टाउन व पेटशॉप ओनर्स असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरातील मीरा सोसायटी अंत्रोळीकर नगर येथे २ व ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत डॉग / कॅट स्पर्धा व विदेशी ( exotic ) या पाळीव प्राण्यांचे प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याची माहिती आशिष म्हेत्रे यांनी…

Read More

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरा – जिल्हा प्रमुख गणेश वानकर

उत्तर सोलापूर तालुका शिवसेना ( ठाकरे ) पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान प्रतिनिधी : महाराष्ट्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे एकीकडे शेतकऱ्यांचे हाल सुरू असताना सरकार मात्र केवळ आणि केवळ बघ्याची भूमिका घेत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा ,असे आवाहन शिवसेनेचे (…

Read More