आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त ‘एल.बी.पी.एम.’ महाविद्यालयात चर्चासत्र संपन्न

सोलापूर : मानवाच्या उत्क्रांतीत अक्षरज्ञान आणि लिहिणे व वाचण्याच्या कलेने महत्त्वाची भूमिका बजावली असून साक्षरतेमधूनच एका स्थिर आणि शांततापूर्ण समाजाची पायाभरणी होऊन तो समाज सशक्त आणि विकसित होण्यासाठी मदत होते.असा सूर रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थिनींच्या चर्चासत्रात उमटला व्यासपिठावर अध्यक्षस्थानी उपप्राचार्य देवराव मुंडे, डॉ. दशरथ…

Read More

पालकमंत्र्यांच्या अंगावर भंडारा उधळला…

Breaking – धनगर समाज आरक्षण सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सोलापूर शासकीय विश्रामगृहात धनगर समाजाच्या वतीने निवेदन दिले व अनपेक्षितपणे घोषणा देत पालकमंत्र्यांच्या अंगावर भंडारा उधळला गेला.

Read More