नाटक आणि कलावंताना लोकाश्रया सोबतच राजाश्रय मिळाला पाहिजे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
१०० व्या नाट्य संमेलनाचे सोलापूरकडून बीड नाट्य परिषदेकडे हस्तांतरण सोलापूर √ नाटक आणि कलावंताना चांगले दिवस येण्यासाठी लोकाश्रया सोबतच राजाश्रय मिळाला पाहिजे. रसिकांकडून भरभरून दाद आणि प्रतिसाद मिळाला तरच नाट्यसृष्टी जिवंत राहणार आहे असे प्रतिपादन नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.१०० व्या अखिल भारतीय विभागीय नाट्य संमेलनाचा हस्तांतरण सोहळा नॉर्थ कोर्ट…