डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्याची गरज – उमाकांत मिटकर
भीम प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे थाटात वितरण सोलापूर √ विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्याची आज गरज आहे व तो वारसा सोलापूरातील भीम प्रतिष्ठानने विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून जपला आहे. ही सर्वांसाठी प्रेरणादायी बाब आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर (पुणे) यांनी काढले. …