शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरा – जिल्हा प्रमुख गणेश वानकर

उत्तर सोलापूर तालुका शिवसेना ( ठाकरे ) पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान प्रतिनिधी : महाराष्ट्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे एकीकडे शेतकऱ्यांचे हाल सुरू असताना सरकार मात्र केवळ आणि केवळ बघ्याची भूमिका घेत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा ,असे आवाहन शिवसेनेचे (…

Read More