कर्जासाठी अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी हे महाराष्ट्राचे दुर्दैव – प्रा.काकासाहेब कुलकर्णी

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून शिंदे – फडणवीस – पवार यांच्या राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली असून कर्जफेडीसाठी अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी हे शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील दुर्दैव आहे तरीही महाराष्ट्रातील सरकार…

Read More