२९ ऑगस्टला ठरवू लढायचं की पडायचं – सोलापुरातील शांतता रॅली मधून मनोज जरांगे पाटील यांचे मराठ्यांना आवाहन

मेट्रो सोलापूर – सरकारला 29 ऑगस्ट पर्यंत आपण अल्टिमेटम दिलेला आहे तोपर्यंत जर मराठा आरक्षण जाहीर केलं आणि सग्या सोयऱ्यांचा प्रश्न निकाली काढला तर ठीक आहे नाहीतर येत्या 29 ऑगस्टला तुम्ही सर्व जण अंतरवाली सराटी मध्ये या आपण तेव्हाच ठरवू आपण लढायचं की यांना पाडायचं असे मत मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त…

Read More

९ ऑगस्टपासून महाराष्ट्रात हर घर तिरंगा अभियान…  

          अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार मेट्रो सोलापूर – स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर ९ ते १५ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात सांस्कृतिक कार्य विभागामार्फत “हर घर तिरंगा” अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते या काळात अडीच कोटी घरे व आस्थापनांवर तिरंगा फडकविण्यात येईल तसेच…

Read More

उजनी धरण पाणी पातळी १०६%धरणातून विसर्ग सुरु… नागरिकांनी सतर्क राहावे

मेट्रो सोलापूर – उजनी धरण आजची परिस्थिती दि ०७/०८/२०२४ सकाळी ६ वाजता पाणी पातळी ४९७.१२० मीटर एकूण पाणीसाठा १२०.७१ टीएमसी TMC टक्केवारी १०६.४९ % ◆◆◆ दौंड विसर्ग २५५३७ क्यूसेकने उजनी मध्ये दौंडचा विसर्ग मिसळतो ◆◆◆ उजणी धरणातून सोडलेला विसर्ग भीमा नदी ५०००० क्यूसेक बोगदा ९०० क्यूसेक वीज निर्मिती १६०० क्यूसेक सिनामाढा उपसा २२२ क्यूसेक दहीगाव…

Read More