metrosolapurnews

नैतिकतेच्या दृष्टिकोनातून आमदार सुभाष देशमुख यांनी राजीनामा द्यावा – प्रा काकासाहेब कुलकर्णी

आगामी अधिवेशनात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केंद्राबाबत पाठपुरावा करणार प्रतिनिधी : श्री अन्न उत्कृष्टता केंद्र ( मिलेट सेंटर ) हे बारामतीला नेण्याबाबत 26 नोव्हेंबर रोजी शासन निर्णय झाला होता त्यावर सर्वप्रथम महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्रा.काकासाहेब कुलकर्णी यांनी जोरदार आवाज उठवला होता त्यावेळी बोलताना कुलकर्णी यांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधीना हे…

Read More

विकसित भारत संकल्प यात्रेचे सोमपा आयुक्ता शीतल तेली – उगले यांच्या हस्ते झाले उद्घाटन

15 दिवसात सोलापूरातील 32 ठिकाणी रथाच्या माध्यमातून सरकारच्या योजना घेऊन पोहचणार यात्रा..p सोलापूर : शासनाच्या विविध विभागांच्या प्रमुख योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचाव्यात तसेच या योजनेपासून वंचीत राहिलेल्या पर्यंत हा लाभ पोहचावा यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही विशेष मोहीम सोलापूर शहरात राबविली जाईल यासाठी शासनाच्या सर्व यंत्रणा यासाठी सहकार्य करणार आहे शहरी भागासाठी नगर…

Read More

ghffjkgh

hgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfghhgfhgjfghfhgfghfhgfghfghfgh

Read More

विकसित भारत संकल्प यात्रेचे सोमपा आयुक्ता शीतल तेली – उगले यांच्या हस्ते झाले उद्घाटन

15 दिवसात सोलापूरातील 32 ठिकाणी रथाच्या माध्यमातून सरकारच्या योजना घेऊन पोहचणार यात्रा.. सोलापूर : शासनाच्या विविध विभागांच्या प्रमुख योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचाव्यात तसेच या योजनेपासून वंचीत राहिलेल्या पर्यंत हा लाभ पोहचावा यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही विशेष मोहीम सोलापूर शहरात राबविली जाईल यासाठी शासनाच्या सर्व यंत्रणा यासाठी सहकार्य करणार आहे शहरी भागासाठी नगर…

Read More

महात्मा ज्योतिबा फुले हे वैचारिक आणि कृतिशील सामाजिक लढ्याचे अग्रणी : प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे

‘एलबीपीएम’ महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम सोलापूर : भारतात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील भारतीय संक्रमणावस्थेतील सावकारशाही, पुरोहितशाही आणि ब्रिटीश नोकरशाहीकडून धर्म, कर्म, व्यवहार यात येथील शेतकरी, कष्टकरी, स्त्री, शूद्र, अतिशूद्र गाडले जाऊ नयेत म्हणून भारतात उभारल्या गेलेल्या वैचारिक आणि कृतीशील सामाजिक लढ्याचे महात्मा ज्योतिबा फुले हे अग्रणी आहेत असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे…

Read More

सोलापूरात २ व ३ डिसेंबरला पाळीव प्राण्यांचे भव्य प्रदर्शन

सोलापूर : सोलापूरातील केनल फाऊंडेशन ऑफ सोलापूर टाउन व पेटशॉप ओनर्स असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरातील मीरा सोसायटी अंत्रोळीकर नगर येथे २ व ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत डॉग / कॅट स्पर्धा व विदेशी ( exotic ) या पाळीव प्राण्यांचे प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याची माहिती आशिष म्हेत्रे यांनी…

Read More

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरा – जिल्हा प्रमुख गणेश वानकर

उत्तर सोलापूर तालुका शिवसेना ( ठाकरे ) पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान प्रतिनिधी : महाराष्ट्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे एकीकडे शेतकऱ्यांचे हाल सुरू असताना सरकार मात्र केवळ आणि केवळ बघ्याची भूमिका घेत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा ,असे आवाहन शिवसेनेचे (…

Read More

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्काराने अमोल उंबरजे सन्मानित

प्रतिनिधी : महाएनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे यांनी महाएनजीओ फेडरेशन व सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज् च्या माध्यमातून कोविड व त्यानंतरच्या काळामध्ये केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना जागतिक पातळीवर काम करणारी संस्था वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या वतीने सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे व्हाईस प्रेसिडेंट मेहबूब सय्यद यांच्या हस्ते व…

Read More

कर्जासाठी अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी हे महाराष्ट्राचे दुर्दैव – प्रा.काकासाहेब कुलकर्णी

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून शिंदे – फडणवीस – पवार यांच्या राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली असून कर्जफेडीसाठी अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी हे शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील दुर्दैव आहे तरीही महाराष्ट्रातील सरकार…

Read More