वृक्ष संवर्धन हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य : तृप्ती पुजारी
पद्मशाली सखी संघम आणि सोमपा पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम ! ‘सेल्फी विथ ट्री’ वृक्षारोपण स्पर्धेचे बक्षीस वितरण सोलापूर : आरोग्यदायी आणि समृद्ध जीवनासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे वाढते तापमान रोखण्याकरिता पर्यावरण रक्षण महत्त्वाचे आहे. त्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज आहे ते प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन सहाय्यक महसूल अधिकारी तृप्ती…